बोध घ्यायचा की उसासे सोडायचे?

कुणी आत्महत्या केली किंवा एखाद्याला एकाकी मरण आले की मेसेजेसचे महापूर येतात. पूर्वीचेच मेसेज नव्याने मुलामा देऊन फॉरवर्ड करायला आम्ही सुरुवात करतो पण खरंच त्याची गरज असते का? त्या मेसेजमध्ये हिटलर, सुशांत सिंघ, भय्यूजी महाराज पाहिजेतच नाहीतर तो पूर्ण होत नाही. कालपरवा रवींद्र महाजनी एकाकी वारले त्याबरोबर नातेसंबंधांवर मेसेज सुरु झाले. हिटलर जिवंत पकडला जाऊ […]